Monday, January 23, 2017

सामान्य ज्ञान 11

  • केंद्रशासित प्रदेशांसंबंधी कलमे कोणत्या भागात येतात ?
    Ans :  भाग आठवा
  • .......रोजी बंगालचा नवाब सिराज उद्दौला व इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात प्लासी येथे लढाई झाली.
    Ans :  २३ जून १७५७
  • उपराष्ट्रपती, सभापती, उपसभापती, न्यायाधीश यांना ..........मधून वेतन मिळते.
    Ans :  संचित निधी
  • १९२८ मध्ये -----यांनी अमरावतीत अंबाबाईचे मंदिर असृप्श्याना खुले करण्यासाठी सत्याग्रह केला होता .
    Ans :  डॉ. पंजाबराव देशमुख
  • दुस-या औद्योगिक धोरणात सरकारने ...........क्षेत्रातील उद्योग उभारणीस प्राधान्य दिले .
    Ans :  सार्वजनिक
  • आग,चोरीमुळे कारखान्यात होणारे नुकसान कोण भरून देते ?
    Ans :  जनरल इन्शुरन्स कंपनी
  • अग्रणी बँक योजना...........साली सुरु झाली .
    Ans :  1969
  • महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ ... चो. कि,मी. आहे .
    Ans :  ३,०७,७१३
  • १८५७ च्या उठावाचे वर्णन 'महान राष्ट्रीय उत्थान'असे कोणत्या इतिहासकाराने केले आहे ?
    Ans :  बी.एन.पणिक्कर
  • भारतामध्ये किरकोळ विक्री उद्योग सुरु करण्यासाठी वॉलमार्टबरोबर भागीदारी करणारी कंपनी कोणती ?
    Ans :  भारती एंटरप्रायजेस
  • तानसा तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे .
    Ans :  ठाणे
  • भारतीय राज्यघटनेत दुरुस्ती करणे हा .........चा अधिकार आहे.
    Ans :  संसद
  • भाषावर प्रांतरचनेच्या तरतुदी ........व्या घटनादुरुस्तीत समाविष्ट करण्यात आल्या आहेत .
    Ans :  ७ वी घटनादुरुस्ती १९५६
  • .............व्या घटना दुरुस्तीनुसार ग्रामपंचायत सदस्यांना पक्षांतर विरोधी कायदा लागू होत नाही.
    Ans :  ७३ व्या
  • तृतीयरत्न या नाटकात म.फुले यांनी ...यांच्या समस्या प्रभावीपणे मांडल्या आहेत .
    Ans :  शुद्रातीशूद्रांच्या
  • भारतीय घटना समितीच्या पहिल्या अधिवेशणाचे अध्यक्ष .............हे होते.
    Ans :  डॉ.सच्चीदानंद सिन्हा
  • मुंबई पोलीस अधिनियम ..............मध्ये संमत करण्यात आला.
    Ans :  1951
  • जिल्हाएवजी खेड्याला स्थानिक स्वराज्य संस्थांचा मुलभूत घटक मानून प्रत्येक खेड्यातून अनैपचारीकारीत्या ग्रामपंचायत स्थापना करण्यात यावी' हि........आयोगाची प्रमुख शिफारस होती.
    Ans :  रॉयल/हॉबहाउस विकेंद्रीकरण आयोग
  • १९६९ साली बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले त्यावेळी सर्वात जास्त ठेवी कोणत्या बँकेच्या होत्या .
    Ans :  बँक ऑफ इंडिया
  • भारतीय संसदेने नागरिकत्वासंबंधी कायदा केव्हा संमत केला ?
    Ans :  1955
  • राष्ट्रीय महत्वाची स्वर्के, स्थाने व वस्तू यांचे संरक्षण घटनेच्या...........या कलमात दिलेले आहे.
    Ans :  कलम - ४९
  • जिल्हा परिषदेची सर्वात महत्वाची व प्रभावी समिती कोणती ?
    Ans :  स्थायी समिती
  • .......यांच्या मते १८५७ चा उठाव म्हणजे 'भारतीयांचे पहिले स्वतंत्र युद्ध' होय.
    Ans :  वी. दा. सावरकर
  • घटनेच्या ३५६ व्या कलमानुसार संसदेने आनिबानिचाया घोषणेला समती दिल्यानंतर जास्तीत जास्त ............... वर्षापर्यंत या घोषणेचा आमल राहू शकतो .
    Ans :  तीन
  • घटनेचे कलम १ ते ४ मध्ये कशाची तरतूद केलेली आहे ?
    Ans :  संघराज्य व त्याचे क्षेत्र
  • रुपया पूर्णता : परिवर्तनीय करण्यासाठी खालीलपैकी कोणती समिती स्थापन केली होती ?
    Ans :  तारापोर समिती
  • १५ एप्रिल ,१९८० रोजी किती बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले ?
    Ans :  6
  • ..............या मार्गदर्शक तत्वाची अधापाही अंमलबजावणी झालेली नाही.
    Ans :  कलम ४४ - समान नागरी कायदा
  • ज्या ठिकाणी RBI चे कार्यालय नसते तेथे कोणती बँक RBI चे कार्य करते ?
    Ans :  स्टेट बँक
  • पुढीलपैकी...............हे ग्रामपंचायतीचे इच्छीक कार्य नाही.
    Ans :  सार्वजनिक दिवाबत्ती
  • खालीलपैकी कोणत्या पदासाठी UPSC कडून परीक्षा घेतली जात नाही ?
    Ans :  Dy.CEO
  • भरतला किती कि.मी. लांबीचा भूसीमा लाभलेली आहे .
    Ans :  15200
  • कोलेरू तलाव कोणत्या राज्यात आहे .
    Ans :  आंध्र प्रदेश
  • हिमाद्री किव्हा बृहद हिमालयाची सरासरी उंची .... मीटर्स पर्यंत आहे
    Ans :  6000
  • लोकहितवादींच्या पायाशुद्ध विचारप्रणाली पहिली म्हणजे त्यांना महाराष्ट्रातील राष्ट्रावाद्यांचे आद्य प्रवर्तक म्हणून संबोधण्यास हरकत नाही असे वाटते असे उद्गार कोणी काढले .
    Ans :  ग.बा.सरदार
  • भारतीय शास्त्रद्यांची पहिली तुकडी अंटरटिकला केव्हा पोहचले?
    Ans :  ९ जानेवारी ,१९८२
  • खालीलपैकी राज्य सरकारचा विकासेतर खर्च कोणता ? १)प्रशासकीय खर्च २)अंतर्गत सुव्यवस्था व न्यायदानावरील खर्च ३)राज्य कर्मचा-यांचे पगार ४)राज्य सरकारच्या कर्जाची परतफेड व त्यावरील व्याज
    Ans :  २,३,४
  • सहकारी संस्थांच्या तीस-या कायद्यानुसार कोणत्या बँकेची स्थापना झाली ?
    Ans :  भूविकास बँक
  • भारतात थिओसोफिकल सोसायटीची स्थापना कोठे करण्यात आली .
    Ans :  कालिकत
  • ...... येथील कॉंग्रेस अधिवेशनात हंगामी सरकारची स्थापना कोणत्या शहरात केली ?
    Ans :  कोलकाता (१९२८)
  • गटचे रुपांतर जागतिक व्यापार संघटनेत केव्हा झाले ?
    Ans :  १ जानेवारी ,१९९५
  • गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणते वृतपत्र सुरु केले ?
    Ans :  सुधारक
  • कर्नाटक राज्यातील विश्वेसवारया आर्यन अंड स्टील लिमिटेड ,भाद्रवती हा सार्वजनिक शेत्रातील पहिला लोह पोलाद कारखाना .... मध्ये सुरु झाला .
    Ans :  1923
  • स्वतंत्र भारताचे पहिले संरक्षण मंत्री .............हे होते.
    Ans :  सरदार बलदेव सिंग
  • वि . रा . शिंदे यांना महर्षी हे पदवी कोणी दिली ?
    Ans :  राष्ट्रीय मराठा संघ
  • कितव्या घटना दुरुस्तीनुसार घटनेच्या समाजवादी धर्मनिरपेक्ष या शब्दाचा समावेश करण्यात आला ?
    Ans :  42
  • .........या गव्हर्नर-जनरलला १८५७ च्या उठावासाठी जबाबदार धरले जाते.
    Ans :  लॉर्ड डलहौसी
  • ठेवी विमा महामंडळा 'च्या स्थानेच्या वेळी त्याचे अधिकृत भांडवल.................कोटी रु.होते .
    Ans :  1
  • १९७३ मध्ये भारताला खनिज तेल किंमतवाढीचा पहिला धक्का बसला .त्यावेळी खनिज तेलाच्या किंमतीत .............इतकी वाढ झाली .
    Ans :  4
  • समती वयाच्या विधेयकावरून या .....,.... या दोन समाज सुधारक मध्ये प्रचंड मतभेद झाला .
    Ans :  टिळक-आगरकर

No comments:

Post a Comment