Monday, January 23, 2017

सामान्य ज्ञान 10

  • १ जुलै १९९८ रोजी अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला .
    Ans :  वाशीम
  • .........या वर्षी नाबार्डची स्थापना झाली .
    Ans :  1982
  • २२ जून १९९७ च्या रँडच्या हत्येचे वैशिष्य कोणते ?
    Ans :  पहिली राजकीय हत्या
  • महात्मा फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी एकूण किती शाळा काढल्या ,
    Ans :  4
  • सहकारी संस्थांच्या तीस-या कायद्यानुसार कोणत्या बँकेची स्थापना झाली ?
    Ans :  भूविकास बँक
  • घटक राज्यांसाठीची तरतूद घटनेच्या कोणत्या भागात केली आहे ?
    Ans :  भाग सहावा
  • कोणत्या ब्रिटीश कायधानुसार व्हाईसरॉयचे अधिकार वाढले आणि त्यामुळे कॉर्पोरेट पद्धतीऐवजी कार्यकारी मंडळाची खातेपद्धत आणण्यात आली ?
    Ans :  १९०९ चा कायदा
  • ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील संत चळवळीचे ,धार्मिक प्रबोधनाचे आद्य प्रणेते होते असे कोणी म्हटले आहे ?
    Ans :  प्र.ग.बा.सरदार
  • इ.स.१९७९ मध्ये बाल्काल्यानाचे सर्वत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल भरत सरकारने कोणाला पारितोषिक दिले ,
    Ans :  अनुताई वाघ
  • बंगाल एशियाटिक सोसायटीची स्थापना केव्या करण्यात आली ?
    Ans :  1784
  • चलनवाढ रोखण्यासाठी खुल्या बाजारांतर्गत व्यवहारात रिझर्व्ह बँक ................
    Ans :  सरकारी रोख्यांची विक्री करते .
  • ...........साली राज्य पुनर्रचना मंडळाची स्थापना झाली .
    Ans :  २९ डिसेंबर १९५३
  • पंचवार्षिक योजनेच्या अंमलबजावणीपूर्वी साधारण किती वर्षे आधी योजना आराखडा करण्यास सुरुवात केली जाते ?
    Ans :  4
  • सोशल सर्विस लीगची स्थापना ...यांनी केली .
    Ans :  ना.म.जोशी
  • सप्टेंबर १९३२ मध्ये ...... हिने काही सहकार्यासमवेत चितगावमधील रेल्वे क्लबवर हल्ला चढविला.
    Ans :  प्रीतीलता वड्डेदार
  • लेसर हिमालयाज व शिवालिक रांगा यांचा सखल तळ असणा-या ,कमी ,रुंदीच्या ,अशा दारीसारख्या भागास ... म्हणतात.
    Ans :  डून प्रदेश
  • भारताच्या राज्यघटनेत दुरुस्ती करण्याची पद्धती ..............कलमात दिलेली आहे.
    Ans :  कलम ३६८
  • देशाला बसलेल्या पहिल्या तेलध्क्याच्यावेळी खनिज तेलाच्या किंमतीत किती वाढ झाली ?
    Ans :  4
  • चुकीचा पर्याय ओळखा
    Ans :  विशुवावृतीय हवामान - सामाइड
  • राष्ट्रपती सर्वाच्च न्यायालयाकडे सल्ला मागू शकतात हि तरतूद राज्यघटनेच्या कलम..............मध्ये आहे.
    Ans :  143
  • शेअर बाजारातील सभासदांचे खरेदी -विक्री व्यवहार येथे मिटवले जातात.
    Ans :  निरसन गृह
  • ........या एकमेव संघराज्य प्रदेशास स्वतंत्र उच्च न्यायालय आहे .
    Ans :  दिल्ली
  • १९७०-७१ मध्ये भारताची सर्वात जास्त निर्यात कुठल्या वस्तूची होती ?
    Ans :  कारखानदारी वस्तू
  • अष्टमीच्या दिवशी येणा-या भरतीला भांगाची भरती म्हणतात . तर अमावस्या व पौर्णिमेला येणा-या भरतीला .... म्हणतात .
    Ans :  उधानाची भरती
  • तीस-या योजनेसाठी एकून किती कोटी रु.खर्च होता ?
    Ans :  11600
  • पवनार या ठिकाणी 'परमधाम ' आश्रम ची स्थापना कोणी केली ?
    Ans :  विनोबा भावे
  • १९ व्या शतकात महाराष्ट्रात घडलेल्या समाजप्रबोधनाचे पहिले प्रवर्तक खालीलपैकी कोणाला म्हणता येईल ?
    Ans :  डॉ.भाऊ दाजी लाड
  • ............ना कायदा करून सर्वच्च न्यायालयाच्या पुनन्रिणीयाची अधिकारक्षेत्र वाढविण्याचा अधिकार आहे.
    Ans :  पंतप्रधान
  • २००४ अखेर सध्या भारताच्या एकून आयातीत आयात तेलावरील खर्च .........आहे.
    Ans :  0.24
  • भू-दान ग्रामदान चळवळीचे प्रणेते म्हणून कोणाचा उल्लेख करता येईल ?
    Ans :  आचार्य विनोबा भावे
  • भाववाढ झाल्यास सर्वात जास्त फायदा ........ला होतो .
    Ans :  व्यापारी
  • भारतात डमडम हे विमानतळ कोणत्या शहरात आहे .
    Ans :  कोलकाता
  • ------ हे समाज सुधारक अहमदनगर येथे न्यायाधीश म्हणून काही काळ कार्यरत होते .
    Ans :  गोपाळ हरी देशमुख
  • मुंबई योजनेचे अध्यक्ष कोण होते ?
    Ans :  जे.आर.डी.टाटा
  • सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार हि पदवी सत्याग्रहात मिळावी.
    Ans :  बाद्रोली
  • एकापेक्षा जास्त घटक राज्यात निवडणुका लढविणा-या राजकीय पक्षाला एकूण झालेल्या मतदानापैकी..............किंवा त्यापेक्षा जास्त मते मिळाल्यास अखिल भारतीय राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळते.
    Ans :  0.04
  • केंद्रीय मूल्यवर्धित कर कशावरती लावला जातो ?
    Ans :  वस्तूचे उत्पादन ते विक्रीच्या प्रत्येक टप्प्यावर
  • आंबोली घाट ... या शहरादरम्यान आहे.
    Ans :  सावंतवाडी -कोल्हापूर
  • पुलीकत हे सरोवर ... येथे आहे .
    Ans :  चेन्नई
  • ... या राज्यातील प्रदेश सर्वाधिक आरन्या खाली आहे?
    Ans :  मध्य प्रदेश
  • चौथ्या योजनेचा पहिला आराखडा कोणी तयार केला ?
    Ans :  धनंजयराव गाडगीळ
  • .........,.......आणि ........मिळून संसद तयार होते.
    Ans :  राष्ट्रपती ,लोकसभा,राज्यसभा
  • राष्ट्रपतींनी काढलेल्या अध्यादेश संसदेच्या लगेचच्या सत्रामध्ये संमतीसाठी न ठेवल्यास सत्र सुरु झाल्या दिवसापासून ........तो रद्द होतो.
    Ans :  दोन आठवड्यानंतर
  • भारतातील चार राज्ये लोक्संखेनुसार उतरत्या क्रमाने लिहा .महाराष्ट्र ,बिहार ,प. बंगाल ,उत्तरप्रदेश .
    Ans :  ४,१,२,३,
  • रुरकेला येथे दुस-या योजनेत पोलाद निर्मिती प्रकल्प ..........देशाच्या मदतीने उभारला .
    Ans :  प.जर्मनी
  • लोकमत जागृत करण्यासाठी हरिजन नावाचे साप्ताहिक कोणी सुरु केले ?
    Ans :  महात्मा गांधी
  • १७८४ मध्ये पास झालेल्या..............कायधाने,कौन्सिलचे मात डावलून निर्णय घेण्याचा अधिकार गव्हर्नर जनरलला देण्यात आला.
    Ans :  पिट्स इंडिया अॅक्ट
  • कोणत्या दिवशी जाहीरनाम्याप्रमाणे घटनेची उद्दिष्टय संमत करण्यात आली ?
    Ans :  २२ जानेवारी १९४७
  • माउंट अब्रू हे थंड हवेचे ठिकाण ... राज्यात आहे .
    Ans :  राजथान
  • राज्य पुनरुचणा समितीची स्थपना ...........साली झाली.
    Ans :  1953

No comments:

Post a Comment