Monday, January 23, 2017

सामान्य ज्ञान 8

  • .... या गव्हर्नरच्या कार्याचे स्मरण म्हणून नाना शंकर्पेठ यांनी पुढाकार घेऊन कॉलेज ची स्थापना केली ,
    Ans :  रिचर्ड सिदेन हमे
  • .............सालच्या कायद्यानुसार भारतात मध्यवर्ती बँक स्थापन करण्यात आली .
    Ans :  1934
  • भारतातील साक्षरतेबाबत सर्वात अग्रेसर असनारे राज्य कोणते .
    Ans :  केरळ
  • लोकहितवादिनी त्रेमासिक कोणत्या साली सुरुऊ केले .
    Ans :  1883
  • प्राचीन भारतीय संस्कृतीची व नवजात भारतीय राष्ट्रवादीची पाश्चात्यांना प्रभावीपणे जाणीव करून देणारा पहिला हिंदू'असेउद्गार कोणाविषयी काढले आहेत ?
    Ans :  स्वामी विवेकानंद
  • संतती नियमनाच्या कार्यासाठी आणि प्रचारासाठी रघुनाथ धोंडो कर्वे यांनी १९२७ मध्ये कोणते मासिक सुरु केले ?
    Ans :  समाज स्वाथ्य
  • भेदकारी व्याजदराच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने ..........समिती नेमली .
    Ans :  दांतवाला समिती
  • सायमन कमिशन च्या आहावालात कशाचा निर्देश केलेला नव्हता
    Ans :  महिलांना मतदानाचा अधिकार देऊ नये
  • दुस-या महायुद्धाच्या काळात भारताच्या निर्यातीपैकी ..............टक्के निर्यात ब्रिटीश साम्राज्यातील देशाकडे जात असे.
    Ans :  54
  • १९७०-७१ मध्ये भारताची सर्वात जास्त निर्यात कुठल्या वस्तूची होती ?
    Ans :  कारखानदारी वस्तू
  • डिप्रेस्ड क्लास मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली .
    Ans :  विठ्ठल रामजी शिंदे
  • राजीव गांधी कोणत्या नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते ?
    Ans :  सातवा
  • भारतीय घटना तयार करण्यासाठी .........कालावधी लागला .
    Ans :  २ वर्षे ११ महिने १८ दिवस
  • महाराष्ट्रातील ग्रामपंचायातीमध्ये स्त्रियांसाठी ...............जागा राखीव असतात.
    Ans :  0.5
  • मुळच्या भारतीय, पण भारताबाहेर राहणा-या व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार.........कलांमध्ये दिलेले आहेत.
    Ans :  कलम ८
  • भारतीय घटनेनुसार नागरिकत्वाचा पुढील तरतूद आहे...........
    Ans :  एकेरी नागरिकत्व
  • महाराष्ट्रतील रायगड जिल्ह्याचे मुख ठिकाण अलीबाघ हे ...या फळासाठी प्रसिद्ध आहे .
    Ans :  कलिंगड
  • इ. स. १९५१ पासून विनोबांनी -- या चळवळीला प्रारंभ केला
    Ans :  भूदान चळवळ
  • पर्वती सत्याग्रह , वैचा गणपती मंदिर सत्याग्रह, महाराष्ट्रातून एकमेव प्रतिनिधी म्हणून कोण हजर होते?
    Ans :  महर्षी कर्वे
  • राज्यपालांच्या गैरहजेरीत...............कामकाज बघतात.
    Ans :  उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
  • विचार लहरी नावाचे वृतपत्र कोणी चालवले .
    Ans :  कृष्ण्शाश्त्री चिपळूणकर
  • डिसेंबर १९४५ मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये एकूण १८८५ जागांपैकी..........जागा कॉंग्रेसला मिळाल्या.
    Ans :  923
  • १९९० -९१ मध्ये भारत आपल्या आयातीपैकी ..........आयात आशियाई देशाकडून करीत असे .
    Ans :  41 .01 %
  • राष्ट्रीय नियोजन आयोगाची स्थापना .......या वर्षी झाली .
    Ans :  1950
  • राष्ट्रीय आणीबाणीच्या घोशलेल्या संसदेच्या दोन्ही सभा गृहाकडून .......मान्यता मिळावी लागते .
    Ans :  विशेष बहुमताने
  • भू-खंड वाहनाचा सिद्धांत .... या शास्त्रज्ञाने मांडला =.
    Ans :  वागनर
  • सार्वजनिक बांधकाम खाते..........याच्या कारकिर्दीत स्वतंत्रपणे कार्य करू लागले.
    Ans :  लॉर्ड डलहौसी
  • १८८१ मध्ये मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर भारतीयांनी सुरु केलेली पहिली बँक म्हणून ...........चा उल्लेख करता येईल .
    Ans :  औंध कमर्शिअल बँक
  • भारतीय राज्यघटनेत........यामध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख आहे.
    Ans :  राज्यांची मार्गदर्शक तत्वे
  • गावातील पिण्याच्या पाण्याच्या टँकरमंजुरीचे अधिकार आता......यांना देण्यात आले आहेत.
    Ans :  तहसीलदार
  • ------- या समाजसुधारकाने उक्तीप्रमाणे कृती करून पहिला विधवा विवाह केला .
    Ans :  विष्णूशाश्त्री पंडित
  • ...........यांनी ऐतिहासिक असा " उद्दिष्टांचा ठराव " मांडला
    Ans :  पंडित जवाहरलाल नेहरू
  • कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर हि पदवी .... यांनी दिली .
    Ans :  गाडगे महाराज
  • सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान व निकोबार बेटांना अनुक्रमे कोणते नाव दिले?
    Ans :  शहीद, स्वराज्य
  • न्यू डील हि संकल्पना कोणाच्या सिद्धांतावर आधारित होती ?
    Ans :  जॉन केन्स
  • आयातीस पर्याय व निर्यातीत प्रोत्साहन या गोष्टी साध्य करून विदेशी व्यापारातील तुट कशाद्वारे भरून निघते ?
    Ans :  जलद औद्योगिकीकरण
  • उपराष्ट्रपतींचा कार्यकाल .........असतो.
    Ans :  ५ वर्षे
  • समतेचे हक्क कलमे ...............
    Ans :  १४ ते १८
  • १९२८ मध्ये -----यांनी अमरावतीत अंबाबाईचे मंदिर असृप्श्याना खुले करण्यासाठी सत्याग्रह केला होता .
    Ans :  डॉ. पंजाबराव देशमुख
  • सर्नाम्यात संधीची व दर्जाची .......विषद करण्यात आली आहे .
    Ans :  साहिस्नुता
  • एक किंवा अधिक ग्रामपंचायतीसाठी एक ग्रामसेवक असतो' हे विधान -
    Ans :  निराधार आहे.
  • १९४६ मध्ये स्थापन केलेल्या अंतरिम मंत्रीमंडळाचे प्रमुख कोण होते ?
    Ans :  जवाहरलाल नेहरू
  • भाववाढ झाल्यास सर्वात जास्त फायदा ........ला होतो .
    Ans :  व्यापारी
  • ...............न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर सर्वच्च न्यायालय अपील एकू शकत नाही व पुंनिर्णय देऊ शकत नाही .
    Ans :  सैनिकी
  • लोकसभेचा कार्यकाल ..........वर्षे असतो.
    Ans :  ६ वर्षे
  • संविधांनच्या कोणत्या कलमानुसार चौदा वर्षाच्या आतील मुलामुलीना खाणी किंवा धोक्याच्या ठिकाणी काम करण्यास बंदी आहे ?
    Ans :  कलम २४
  • आगरकर हे कोणत्या वृत्तपत्रात संपादक होते ?
    Ans :  मराठा
  • भाषावार प्रांत रचनेनुसार भारतात पहिले राज्य कधी अस्तित्वात आले .
    Ans :  1956
  • खालीलपैकी कोणत्या अधिवेशनात कॉंग्रेस च्या पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडला
    Ans :  लाहोर अधिवेशन
  • भारतातील उत्पन्न व संपती यातील असमान वाटप भारतीय अर्थव्यवस्था स्वरूप दर्शविते ?
    Ans :  अविकसित

No comments:

Post a Comment